Sheti:शेती आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे – कृष‍िमंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांनी शेतीविषयक विचार बदलले पाहिजेत. शेतीला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे त्यादृष्टीने शेती केली पाहिजे, तरच शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील, असे प्रतिपादन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. शेतकरी कंपनीचा शेतमाल आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, हिंदुस्तान युनीलिव्हर, टाटा यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन मोठ्या बाजारपेठेत थेट जाणार आहे. कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक -२०२४ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन …

पुढे वाचा

Shetkari: राज्यात राबवणार शेतकरी समृद्धी मिशन हवामान तज्ञ अशोक तोडकर

आंतरराष्ट्रीय बाजार सोयाबीनचे उत्पादन घट असूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. कांदा निर्यात बंदी लावून कांद्याचे भाव पाडले आहेत कापसाची परिस्थिती तीच आहे. या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे सरकारचे चुकीचे धोरण येत्या निवडणुकीमध्ये विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाणी पुसले आहे.पण आता महाराष्ट्रातील शेतकरी सरकारला दाखवणार एकीचे बळ, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासात श्री अशोक …

पुढे वाचा

Fish farming: असे करा या माशाचे घरच्या घरी पालन

शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करायचे असेल तर त्याला शेती सोबतच इतरही जोड व्यवसाय करावा लागतो. मग तो पशुपालन,मत्स्यपालन,फुल उत्पादन,मधमाशी पालन असो इत्यादीचा अवलंब करू शकतो. पण अनेक वेळा योग्य माहिती अभावी हे सर्व अपयशी ठरते. आणि शासकीय योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतात तलाव बांधणी मत्स्य पालनासाठी अनुदानही दिले जाते. परंतु सर्व शेतकरी या योजनेच्या पात्रतेच्या अटी …

पुढे वाचा

Honey:मधमाशांमुळे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्क्के होते वाढ – डॉ. सी. एस. पाटील

मधमाशांमुळे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्क्के होते वाढ – डॉ. सी. एस. पाटील आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्के वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी केले. यशवंतराव …

पुढे वाचा

Cow: जगातील सर्वात लहान गाय

मकर संक्रातीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लहान गाईला चारा घालताना आपल्याला दिसले. तर हा व्हिडिओ लोकांनी पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक या गाईला वासरू म्हणत होते तर वाचून असून एक गाय आहे. आता ही गाय इतकी खास का आहे आणि या गाईचे  मूळ ठिकाण काय यासंबंधी सर्व माहिती आपण या लेख मध्ये पाहणार आहोत. …

पुढे वाचा

Neem insecticide: असे बनवा कडुनिंबा पासून शक्तिशाली सेंद्रिय कीटकनाशक

कडूलिंबाच्या कीटकनाशकाचे फायदे : कडुलिंब हे औषधी गुणधर्मामुळे, भारतात प्राचीन काळापासून औषधी बनवण्यासाठी तसे रोगावर उपचार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कडुनिंबात असलेल्या औषधी गुणधर्मामुळे, काहीजण या कडुलिंबाला आमृत देखील पदवी देतात. कडुलिंबाच्या झाडाची साल,पाने, फांद्या,मुळे आणि अगदी फळापासून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वापरले जातात, पण तुम्हाला माहित आहे,का कडुलिंबाच्या शेतीत वापर करून …

पुढे वाचा

Soyabean Rate : आजचा सोयाबीन भाव लातूर

सध्याच्या बाजारभावानुसार, लातूरच्या मार्केटमध्ये सोयाबीनची सरासरी किंमत ₹4750/क्विंटल आहे. सर्वात कमी बाजारभाव ₹4460/क्विंटल आहे. सर्वाधिक बाजारभाव ₹4800/क्विंटल आहे. सोयाबीनचा आजचा बाजार भाव सरासरी किंमत ₹4750 / क्विंटल किमान बाजारभाव ₹4460 / क्विंटल सर्वोच्च बाजारभाव ₹4800/क्विंटल https://chat.whatsapp.com/GjvpW14SnQa6TxhnwOQiXc  

Black Tomato: अशी करा काळया टोमॅटोची लागवड व मिळवा प्रचंड नफा

Black Tomato: काळ्या टमाट्याची शेती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा करून देऊ शकतो. या टमाट्याची कशी लागवड करायची ते आम्ही या लेख मध्ये सविस्तर  सांगणार आहोत. ज्याद्वारे शेतकरी बांधव भरघोस नफा मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया काळ्या टोमॅटोची लागवड संपूर्ण माहिती.  काळ्या टमाट्याचे महत्व काळ्या टमट्याला सुपर फूड म्हणतात, याचे कारण आहे, यामध्ये असलेल्या …

पुढे वाचा

Shetkari aatmhatya : शेतकरी आत्महत्या च्या बाबतीत देशात महाराष्ट्र एक नंबर

Shetkari aatmhatya :संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत,असल्याची बाब समोर आली आहे.मागील महिन्यामध्ये आलेल्या NCRB च्या  रिपोर्टनुसार 2022 मध्ये 11,290 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जे 2021 मध्ये केलेल्या आत्महत्या पेक्षा 3.75 टक्क्यांनी वाढ आहे. 2021 मध्ये 10,881 शेतकरी व शेतकरी मजूर यांनी आत्महत्या केली होती. तर या लेखा मध्ये आपण  शेतकरी आत्महत्येचे सविस्तर कारणे …

पुढे वाचा

Bajarichi bhakri:बाजरी खाण्याचे फायदे

संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (InterNational Millets Years) म्हणून घोषित केले, या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व, त्याचे फायदे तसेच त्याचबरोबर तृणधान्य पिकांचे क्षेत्र, आंतरपीक पद्धतीचा वापर करून भरडधान्यांना आपल्या जेवणातील मुख्य घटक म्हणून समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.  भारतातील भरड धान्य केंद्र शासनाने ज्वारी, …

पुढे वाचा