Soyabean Rate : आजचा सोयाबीन भाव लातूर

सध्याच्या बाजारभावानुसार, लातूरच्या मार्केटमध्ये सोयाबीनची सरासरी किंमत ₹4750/क्विंटल आहे. सर्वात कमी बाजारभाव ₹4460/क्विंटल आहे. सर्वाधिक बाजारभाव ₹4800/क्विंटल आहे. सोयाबीनचा आजचा बाजार भाव सरासरी किंमत ₹4750 / क्विंटल किमान बाजारभाव ₹4460 / क्विंटल सर्वोच्च बाजारभाव ₹4800/क्विंटल https://chat.whatsapp.com/GjvpW14SnQa6TxhnwOQiXc  

Black Tomato: अशी करा काळया टोमॅटोची लागवड व मिळवा प्रचंड नफा

Black Tomato: काळ्या टमाट्याची शेती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा करून देऊ शकतो. या टमाट्याची कशी लागवड करायची ते आम्ही या लेख मध्ये सविस्तर  सांगणार आहोत. ज्याद्वारे शेतकरी बांधव भरघोस नफा मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया काळ्या टोमॅटोची लागवड संपूर्ण माहिती.  काळ्या टमाट्याचे महत्व काळ्या टमट्याला सुपर फूड म्हणतात, याचे कारण आहे, यामध्ये असलेल्या …

पुढे वाचा

Shetkari aatmhatya : शेतकरी आत्महत्या च्या बाबतीत देशात महाराष्ट्र एक नंबर

Shetkari aatmhatya :संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत,असल्याची बाब समोर आली आहे.मागील महिन्यामध्ये आलेल्या NCRB च्या  रिपोर्टनुसार 2022 मध्ये 11,290 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जे 2021 मध्ये केलेल्या आत्महत्या पेक्षा 3.75 टक्क्यांनी वाढ आहे. 2021 मध्ये 10,881 शेतकरी व शेतकरी मजूर यांनी आत्महत्या केली होती. तर या लेखा मध्ये आपण  शेतकरी आत्महत्येचे सविस्तर कारणे …

पुढे वाचा

Bajarichi bhakri:बाजरी खाण्याचे फायदे

संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (InterNational Millets Years) म्हणून घोषित केले, या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व, त्याचे फायदे तसेच त्याचबरोबर तृणधान्य पिकांचे क्षेत्र, आंतरपीक पद्धतीचा वापर करून भरडधान्यांना आपल्या जेवणातील मुख्य घटक म्हणून समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.  भारतातील भरड धान्य केंद्र शासनाने ज्वारी, …

पुढे वाचा

Electric Tractor: भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, किंमत आणि त्याचे वैशिष्ट्ये माहित करून घ्या

Electrical tractor : सध्या वाढलेल्या डिझेलच्या, पेट्रोलच्या किमतीमुळे जर तुम्ही शेतीसाठी इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर खरेदीचा विचार करत असाल,तर आज तुम्हाला भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर ची माहिती या लेखामध्ये देणार आहोत. जे ट्रॅक्टर डिझेलची बचत ही करतात व शेतकऱ्यांच्या शेतीची कामेही सोपे करतात. भारताच्या अनेक राज्यांमध्ये सध्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर सुरू झालेला आहे. या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांची …

पुढे वाचा

organic khat : असा बनवा लसूण आणि कांद्याच्या पाचोळेपासून सेंद्रिय खत

सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा वापर होत आहे.  त्यामुळे शेतीची नापीकता वाढत आहे, आणि वर्षानुवर्ष शेतीमध्ये रासायनिक खताच्या  अतिवापरामुळे  जमिनीची सुपीकता ही मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. यापासून जर शेतकऱ्याला जमिनीला वाचवायचा असेल. आणि शेतीची उत्पादकता वाढवायचे असेल तर त्याला पर्याय आहे सेंद्रिय खत (organic khat )  या लेखामध्ये आपण कांद्याच्या व लसणाच्या पाचोळ्या …

पुढे वाचा

Milk:थंडीच्या प्रभावामुळे दुधाचे उत्पादन घटू शकते, दुभत्या जनावरांची अशी घ्या काळजी

राज्यामध्ये थंडीच्या प्रभावामुळे दुधाचे उत्पादन घटू शकते, दुभत्या जनावरांची असे प्रकारे घेया काळजी. थंडीत वाढ संपूर्ण महाराष्ट्रत प्रचंड थंडी आहे. या थंडीमुळे माणूस हादरत आहे. एकीकडे माणसं थंडीचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे प्राणीही त्यातून सुटू शकत नाहीत. थंडीमुळे दुभत्या जनावरांवर परिणाम होत आहे. दुभत्या जनावरांमध्ये थंडीमुळे दूध उत्पादनात घट होत आहे. जनावरांचे थंडीपासून संरक्षण …

पुढे वाचा

Gavhache pik: गव्हाच्या पिकाला कुठले पोषकद्रव्य कमी आहे व त्यावरील उपाय

सध्या राज्यामध्ये रब्बीचा हंगाम चालू आहे, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पन्न घेतलेले आहे. या गव्हाची योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी त्याला आवश्यक असलेले, नत्र किंवा पोषक द्रव्य कमतरतेची लक्षणे काय असतात व त्यावर काय नियोजन करायचे हे या लेख मध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत.  महत्वाची पोषकद्रव्य  ज्याप्रमाणे माणसाला विविध जीवनसत्वे विविध खनिजाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे वनस्पतीच्या …

पुढे वाचा

Maka pik:मका पिकावरील लष्करी अळीचे असे करा सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन

शेतकरी मका पीक लागवड केल्यानंतर अळी नियंत्रण करण्यासाठी बरेच फवारणी करतात. पण मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण होत नाहीत. कारण, लष्करी अळीचा एकदा प्रादुर्भाव झाला की नियंत्रण करणे फार अवघड होऊन बसतं आणि नुकसानीची पातळी ओलांडली की मका पिक पूर्णपणे नष्ट होते. त्यामुळे उत्पन्न तर होत नाही व कडबा सुद्धा जनावरांसाठी साठी तयार होत नाहीत. …

पुढे वाचा

Mirchi : मिरचीचे पाने पिवळे का पडत, त्यावरील उपाय.

महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. सध्याच्या वातावरणात व त्यावर विविध प्रकारचे रोग पडत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे मिरची पाने पिवळी पडणे, आता ही मिरच्यांची  पिवळी पाने का पडतात व त्यावरील काय उपाय आहे. या लेखामध्ये सविस्तरपणे पाहू.  का पडतात मिरची पिवळी पाने मिरचीचे पाने पिवळे पडण्याचे अनेक कारणे आहेत, पण थंडीचे दिवस …

पुढे वाचा